भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जनजातीय बांधवांचा सहभाग लक्षणीय होता. कसलंही प्रशिक्षण किंवा प्रभावी नेतृत्व पाठीशी नसताना त्यांनी ब्रिटिशांशी निकराने लढा दिला. वेळप्रसंगी जीवाचे बलिदान देण्यास मागेपुढे पाहिले
राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण' हा महामंत्र देण्याचे श्रेय सावरकरांना! त्यामुळे एका अर्थाने हे पुस्तक म्हणजे सावरकरांना वाहिलेली श्रध्दांजली होय.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास प्रसारित करणाऱ्या मुद्द्यांचे इतिहासातीलच दाखले देऊन,सप्रमाण खंडन करणारी सांस्कृतिक वार्तापत्राची ‘हिंदू साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज’ ही पुस्तिका